लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठीॲड. श्रीहरी बागल यांच्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली व महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहभाग नोंदवण्यात आला आहे.
ॲड. श्रीहरी बागल .राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (मराठा राजकिय पक्ष) ELACATION COMMISSION OF INDIA REG.No-56/284/2018-19 /PPS-i (New DELHI)हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असुन मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांचा प्रश्नांवर कार्यरत आहेत. महायुतीचा 'महाविजय २०२४' साकार करण्यासाठी सारे एकत्रीत कामं करुन पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे यांसाठी एकत्र येऊन 'महाविजय २०२४ ' साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना हि कामाला लागली आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री धुरंदर नेतृत्व मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मा श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व मा श्री प्रसाद लाड साहेब आमदार, प्रतोद/समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरू करून कामाला हि लागली आहे.
महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले त्या बद्दल महायुती सरकार चे पुनश्च धन्यवाद व आभार व समाजातील काही घटकांना काही कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले भेटण्यास काहि अडचण असेल तर त्यांनी तेथील जिल्हा अध्यक्ष किंवा मला थेट संपर्क साधावा असे आवाहन हि मी करत आहे. संपर्क क्रमांक -९८२०३०५९०९.


0 Comments